जिल्हा परिषदे विषयी

  • Home
  • जिल्हा परिषदे विषयी
जालना जिल्हा परिषदेची संक्षीप्त व सविस्तर माहिती
    • बलवंतराव मेहता समितीने (१९५८) ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केलेली आहे. त्यास अनुसरुन महाराष्ट्र शासनाने दि. ०१ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्राम पंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राज ची स्थापना केली. अश्या प्रकारे पंचायत राज पध्दतीचा स्वीकार करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील नववे राज्य बनले.
    • जिल्हा परिषद (सामान्यतः जि . प. म्हणून ओळखले जाते.) हि भारतातील जिल्हा स्तरावरील स्थानिक सरकारी संस्था आहे. साधारणपणे जिल्हा परिषदेचे कार्यालय हे जिल्हा मुख्यालय येथे असते.
    • जालना जिल्हा परिषदेची स्थापना १ मे रोजी झाली सध्या जालना जिल्हा परिषदेत जालना, बदनापूर, अंबड घनसांगावी, भोकरदन, जाफ्राबाद, परतुर व मंठा ह्या आठ पंचायत समित्या समाविष्ठ आहेत. जिल्हा निर्मितीच्या वेळी जुन्या औरंगाबाद जिल्ह्यातील जालना, अंबड, भोकरदन, जाफ्राबाद या चार पंचायत समित्या व परभणी जिल्ह्यातील परतूर समिती जालना जिल्हा परीषदेमध्ये समाविष्ठ करण्यात आल्या.
    • जणगणना २०११ नुसार जालना जिल्ह्याची लोकसंख्या १९.५८ लक्ष आहे. जिल्ह्यात एकूण ७७८ ग्राम पंचायती असुन त्या अंतर्गत एकूण ९७२ गावे आहेत. जालना जिल्हा परिषदेचे मुख्यालय अंबड रोड वर स्थित आहे.
  •  
  •  

    At vero eos et accusamus et iusto odio digni goikussimos ducimus qui to bonfo blanditiis praese. Ntium voluum deleniti atque.